ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत इस्रायलपेक्षा एक पाऊल पुढे
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक सशक्त केली आहे. या कारवाईत भारताने इस्रायलच्या धाडसी धोरणांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अधिक संयमित आणि रणनीतिक दृष्टिकोन स्वीकारला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले…