महायुती सरकारचा मोठा निर्णय
महायुती सरकारने प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनांना मंजुरी दिली आहे. या योजनांमध्ये धाराशिव येथील तुळजा भवानी मंदिरासाठी १,८६५ कोटी रुपये, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरासाठी १,४४५ कोटी रुपये, नांदेड येथील माहूरगड येथील मंदिरासाठी ८२९ कोटी रुपये, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी २७५…