म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के
शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर भारताने म्यानमारला १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताने हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून भारतीय हवाई दलाच्या (IAF) C-130J विमानातून म्यानमारला मदत साहित्य पाठवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत पॅकेजमध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण…