जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना अटकेपासून संरक्षण
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या अटकेवर बंदी घालत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भारतीय जवानांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. राज्यातील कलम ३७० हटवल्यानंतर या संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच आता केंद्र सरकारच्या संमतीशिवाय कोणत्याही…