केंद्रीय कृषिमंत्र्यांचा शेतकरी संघटनांशी संवाद
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी संघटनांशी संवाद साधला. नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची शेतकरी संघटनांसोबत महत्वपूर्ण बैठक झाली. सिंधू पाणी करार स्थगितीवर सरकारची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केली. सिंधु पाणी करार स्थगिती हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे भारतातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याचे त्यांनी…