काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, एका हल्ल्यात वर्षानुवर्षे केलेले कष्ट वाया गेले. गेल्या काही वर्षात आम्ही केलेल्या सर्व तयारीचा नाश झाला आहे. चिंता व्यक्त करताना…