ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त दहशतवादी संघटनांना लक्ष्य
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ६-७ मे च्या मध्यरात्री भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POJK) मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ९०० दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या…