अलमट्टी धरणाबाबत सर्व सर्वपक्षीय बैठक
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने २१ मे २०२५ रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी…