पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याचे विधान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही हात नाही. त्याच वेळी, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, ज्यासाठी आम्ही आमच्या सैन्याला तयार करत आहोत, असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर सातत्याने आपली पकड घट्ट करत आहे. भारताने…