धान्य साठविण्याच्या पद्धती
साठवणुकीची योग्य माहिती नसल्यामुळे ओलावा, कीटक आणि उंदीर यांच्यामुळे धान्याची नासाडी होते. कापणीपासून पुढच्या पेरणीपर्यंत किंवा कापणीपासून विक्रीपर्यंत धान्य साठवून ठेवावे लागते. त्यामुळे धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी साठवणुकीच्या उत्तम पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे असते. योग्य माहितीच्या अभावामुळे, 10 ते 15 टक्के धान्य ओलावा व जीवजंतूंमुळे…