उद्योगांना भरारी देणारी ‘स्टार्टअप इंडिया योजना’
‘स्टार्ट अप इंडिया योजना‘ हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. २०१६ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. नवीनच सुरु होत असलेल्या उद्योगास प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती आणि संपत्ती निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेने एक मजबूत आर्थिक घडी तयार करण्यासाठी…