महाबीज
शेतकऱ्यांचे महामंडळ समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात विविध बियाणे उपलब्ध होण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय अकोला येथे आहे. या महामंडळाची स्थापना हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सन १९७१ मध्ये झाली. ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ म्हणजेच…