मुंबईकरांची जीवनवाहिनी प्रवाशांना देणार थंडावा
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखली जाणारी रेल्वे वातानुकूलित करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. मुंबईकरांचा लोकल प्रवास चांगला व्हावा, यासाठी मुंबई उपनगरातील सर्वच लोकल वातानुकूलित करण्याबाबत विचार सुरु आहे. या सर्वेक्षणाचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होईल….