लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
लातूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे शेती, जनावरं आणि पोल्ट्री फार्म्स यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लातूर शहरासह निलंगा, औसा, उदगीर आणि जळकोट तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पावसाची हजेरी लागली आहे. या पावसामुळे आंबा, ज्वारी, हरभरा, भाजीपाला…